logo

महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान “प्रायोगिक तत्त्वावर” रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. एका फेरीत जवळपास १०० प्रवासी आणि ३३ गाड्या वाहून नेण्याची या फेरीबोटीची क्षमता आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान “प्रायोगिक तत्त्वावर” रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. एका फेरीत जवळपास १०० प्रवासी आणि ३३ गाड्या वाहून नेण्याची या फेरीबोटीची क्षमता आहे.

0
0 views